पं.महादेवशास्त्री जोशी: गीतरामायण म्हणजे आदर्शाचा उत्तुंग पुतळा म्हंटला,तर गीतगोपाल म्हणजे त्याच्या भोवतीच बहरलेले कुंजवन म्हणता येईल.तिथे प्रणाम करायचा,इथे विहार ! गीतरामायणाची वाणी ही भारलेली आहे.तर गीतगोपालची वाणी झंकारलेली आहे.गीतरामायण हा मराठी शारदेच्या मखरात बसताना घालायचा मुकुट तर गीतगोपाल हा तिचा हळदीकुंकवाला जातांना गळ्यात रुठवायचा रत्नहार म्हणणे संयुक्तिक ठरेल.
संगीतकार श्याम जोशी यांनी संगीतबद्ध केलेले गीतगोपाल
गायक: उषा मंगेशकर,सुरेश वाडकर
Box-C-45
नको रे मारु नवजाता
Nako Re Maaru Navajaata
गीतकार: ग.दि.माडगूळकरLyricist: Ga.Di.Madgulkar
संगीतकार: श्याम जोशीMusic Composer: Sham Joshi
गायक: उषा मंगेशकरSinger: Usha Mangeshkar
अल्बम: गीतगोपालAlbum: GeetGopal-ShamJoshi
MP3 player is mobile compatible (हा प्लेअर मोबाईल वर पण चालतो)
या गीताचे शब्द लवकरच उपलब्ध होत आहेत,कृपया या पानाला पुन्हा भेट द्या, तोपर्यंत आपण हे गाणे ध्वनिरुपात ऐकू शकता.
गदिमा गौरव | Special Quotes
ग.दि.माडगूळकर(यवतमाळ,साहित्य संमेलनातील भाषणातून)
गीत गायले जाते एवढया अपराधासाठी त्याच्या अंगावरची कवित्वाची भूषणे काढून कशासाठी घ्यायची? काव्यहीन गीते लिहिली जातात,तशी काव्यहीन कविताही पुष्कळ असते.पण छंदात रचलेली एखादी कविता कोणी तालस्वरावर गायली तर तिच्यातील कवित्व नाहीसे झाले असे कसे? माझ्यासारख्या एकाद्या कविला काव्य स्फुरते
तेच छंदासह....